रविवार, ९ जानेवारी, २०११

विनोद


एक कासव मुंबईच्या रस्त्यावरून चालले असताना, गोगलगायींच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केल्या व त्या पळून गेल्या. अर्धमेले कासव पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला गेले. तिथल्या ऑफिसरने त्याला विचारले, ‘‘हे सगळे झाले तरी कसे, नीट सांगा.’’ कासव म्हणाले, ‘‘इतक्या वेगात सगळे झाले की, मला काही कळलेच नाही.’’ (तर तुम्हाला सांगणार काय कप्पाऽऽळ!) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा